प्रत्येक माणसाला आपल्या देशाचा अभिमान असतो; तसाच त्याला त्याच्या राज्याचा, भाषेचा ही अभिमान असने स्वाभाविक आहे.
आज राज ठाकरे (साहेब) यानी मराठी माणसाचा मुद्दा उचलला; राज साहेब याना पण मराठी भाषे बद्दल अभिमान आहे, आणि असाच अभिमान महाराष्ट्रात रहनारयाला असला पाहिजे, मग तो महाराष्ट्रतला मराठी मानुस असो वा परप्रन्ति.
आज बाहेरचे लोक मुम्बई मधे येउन मराठी माणसाला कमी लेख्तात, मग मराठी मानुस तरी किती शांत बसणार. त्यात मुम्बई मधे आज इतकी मानस भरली आहेत, की येथे नोकरी भेटत नाही. त्यात u.p.,बिहारी यांची दादागिरी किती सोस्नर मराठी मानुस.
आज राज सहेबानी मराठी मनसा साठी काही केले,तर राज सहेबांच काय चुकल.जर आज या मराठी मानसाच काही चुकल असेल तर ठीक आहे, ही चुक आम्ही (राज साहेब आणि मराठी मानुस) पुन्हा- पुन्हा करू आणि करणार.
इतिहास गवा आहे जेव्हा-जेव्हा मराठी मानुस बोलतो ती गोष्ट खरी करून दाखवतो.
याना (u.p., बिहारिना) तर आम्ही हे दखुनच देऊ.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
Wednesday, April 30, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment