जन्माला येताना सगळी नाती मिळतात,
पण मैत्रीचे रेशीम बंध स्वतःच जोडावे लागतात.
हिरे सगळे असले तरी, कोहिनूर एकच असतो.
म्हणूनच नाती सगळी असली तरी मैत्रीत जीव गुंततो
Thursday, May 1, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
हा आहे "आमचा महाराष्ट्र". इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास. मोठे येतात मोठे जातात, पण खचत नाही कधी हिम्मत अमुची.... गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्ही एक होतो, पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
No comments:
Post a Comment