Thursday, May 1, 2008

प्रत्येक गोष्ट मी आजकाल

प्रत्येक गोष्ट मी आजकाल
नशिबावर नेत नाही...
कारण माझे नशीब तुझ्यासारखे
वेळेवर कधी साथ देत नाही...

दोन अश्रु तेव्हा मी ओघळले असते
माझे प्रेम तुलाही कळले असते....
पण दानात मिळेल ते प्रेम कसले
म्हणुन माझे अश्रु माझ्या डोल्यातच सुकले......

तुझी आठवण आल्यावर
पावलं तुझ्या आठवणीनकड़े वळतात....
पाउलवाटे वरच्या पाउलखुणा पाहून
माझ्याच डोल्यातुन दोन अश्रु गळतात...

डोल्यातुन गळनार्या अश्रुंमध्ये
रक्ताचे माझ्या थेम्ब काही......
ते टिपुन तुला तुझी चुक कलावि
एवढे तुझे नशीब नाही.....

No comments: