Thursday, May 1, 2008

!!!!मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा!!!!!

या देशावर मराठा कधी राज्य करेल का ?
या देशावर मराठा कधी राज्य करेल का ?
पुन्हा राजा जन्मेल का ?
कुठे जिजाऊ सापडेल का?
आज सारा देश महाराष्ट्रावर अतिक्रमण करतोय
पण आपण मराठे कट्ट्यावर सुपारी कातरत फक्त बोलतोय
की ,..... " हा होय मराठा म्हणतात तो मीच"....
आज जी वेळ मुम्बईवर आली आहे ती वेळ उद्या आपल्या जातिवर का येणार नाही ?
आजही आपला समाज्याचा मोठा वर्ग फक्त देव, आणि घर यातच का रमला आहे ?
सत्ता, राजकरण, राजकारणी तरुणपीढ़ी तिरस्कार करते आहे.
पण या गोष्टी सोडून आपला समाज आपले अस्तित्व कदपिही टिकाऊ शकणार नाही
चांगले उद्योजक , नेते , संशोधक आपल्यात तयार होण्याची आणि आताच्या नेत्यात , उद्योजकात
जातिबद्दल अभिमान निर्माण होण्याची गरज आहे .


!!!!मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा!!!!!

No comments: